निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यास सरकारने केलेल्या मदतीबाबत सरकारने चेष्टा लावली असल्याची टीका भाजपचे खा.नारायण राणे यांनी केली आहे. खा.नारायण राणे म्हणाले : ▪️ निसर्ग...
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला किंचित ब्रेक लागला होता. मात्र आता निसर्ग चक्रीवादळ शमले असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे मान्सूनच्या पुढील...