नक्षलवाद्यांनी जवानांची बस भूसुरुंग स्फोटाने उडवली, 5 जवान शहीद
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर मोठा हल्ला केला आहे. जवानांनी भरलेली बस नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाने उडवून दिली. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत....

