Pune City News
महाराष्ट्र

सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ?

काठ्या हातात देऊन सैनिकांना सीमेवर पाठवायला सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ? असा खडा सवाल काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई यांनी मोदी सरकारला केला आहे.

खा. दलवाई म्हणाले :

▪️ तुम्ही लाठी घेऊन सैनिकांना पाठवता का ? ती काय आरएसएसची शाखा आहे का ? तुम्हाला तसे वाटत असेल सैनिकांऐवजी आरएसएसच्या लोकांना सीमेवर पाठवा.

▪️ पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चांगले केले असून हे आधीच व्हायला हवे होते. मात्र उशिरा का होईना त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.

▪️ गलवान खोऱ्यात नेमके काय घडले ? चिनी सैनिकांनी किती घुसखोरी केली आहे, याची माहिती मिळायला हवी.

दरम्यान, गलवानमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असून चिनी सैनिक बरेच आतमध्ये घुसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.

Related posts

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

10 वी आणि 12 चा निकाल अद्याप नाही

Vishal Khandagale

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन योग्य ; मुख्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment