राज्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार राज्यसरकारचा मोठा निर्णय. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून...
सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन,...