सरकारने फी संदर्भात अध्यादेश काढावा; बालगंधर्व चौकात पालकांचे साखळी आंदोलन
राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारनं अद्याप घेतलेला नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल जातं आहे. मात्र फीसाठी शाळा तगादा...

