Pune City News
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कार्यालयाचे सोशल मीडिया केले बंद

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही. यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

● कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल,” असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

● सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

● उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता.

● उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धी पासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

Related posts

जागतिक परिचारिका दिनानिमित्त विभगीय आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा !

Vishal Khandagale

पंतप्रधानांकडे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी ! : मुख्यमंत्री ठाकरे

Vishal Khandagale

आरक्षण मूलभूत अधिकार नाही; सुप्रीम कोर्ट

Vishal Khandagale

Leave a Comment