Pune City News
राष्ट्रीय

नवीन सरकारी योजनांवर ब्रेक…

भारत सरकारने पुढच्या वर्षी मार्चपर्यंत कोणतीही नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मात्र हे निर्बंध पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजनांना लागू होणार नाही.
  • कोरोनामुळे सुरू असलेल्या आर्थिक संकटात भारत सरकार कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत निर्णय घेण्यात आला आहे.
  • परंतु आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत करण्यात आलेल्या घोषणांचा खर्च सुरूच राहणार आहे.
  • यामध्ये एसएफसीच्या 500 कोटींपेक्षा जास्त नवीन योजना देखील ब्रेक केल्या जाणार असून महसूल अभावी हा आदेश अर्थमंत्रालयाने दिला आहे.
    दरम्यान, वित्त विभागाच्या खर्चाच्या विभागाने हा आदेश 4 जून रोजी जारी केला होता. मंत्रालय आणि विभागांना 30 जूनपर्यंत याद्या सादर करण्यास सांगितले आहे.

Related posts

रेल्वेकडून 30 जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द….

Vishal Khandagale

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा सील, शिवराज सिंह चौहान यांचा निर्णय

Vishal Khandagale

कोरोना : जनता कर्फ्यूची मागणी ; “पंंतप्रधान नरेंद्र मोदी “

Vishal Khandagale

Leave a Comment