Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

ठाकरे सरकार कोरोना रोखण्यास अपयशी : सुब्रमण्यम स्वामीं

Pune City News:- उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलीय…उद्धव ठाकरेंनी,आताच महाआघाडी तोडावी, नाही तर काँग्रेस, आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवतील, त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावे,
असा सल्लाही सुब्रमण्यम स्वामींनी दिलाय.. तसंच माहाराष्ट्राचा कोरोनाचा प्रकोप वाढलाय..

Related posts

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Vishal Khandagale

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Vishal Khandagale

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune

Leave a Comment