Pune City News:- उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलीय…उद्धव ठाकरेंनी,आताच महाआघाडी तोडावी, नाही तर काँग्रेस, आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवतील, त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावे,
असा सल्लाही सुब्रमण्यम स्वामींनी दिलाय.. तसंच माहाराष्ट्राचा कोरोनाचा प्रकोप वाढलाय..
previous post
next post

