Pune City News :- भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 258 वरुन 298 झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसंच सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशभरात आजपासून 111 नव्या लॅब सुरु झाल्याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.
next post

