Pune City News:- लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांनी आम्हांस कठोर निर्णय घेण्यास भाग पडू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
परदेशातील कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या लक्षात घेऊन आता तरी नागरिकांनी आतातरी शहाणं व्हावे.जनतेने जीवाचा खेळ खेळून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या, डॉक्टर, मेडिकल कमर्चारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांचा सन्मान राखावा.जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करणे बंद करून कोरोनविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे. जनतेने घराबाहेर पडून गर्दी सुरूच ठेवल्यास परिस्थितीचा पुनर्विचार करून कठोर निर्णय घ्यावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
previous post
next post

