Pune City News
महाराष्ट्र

पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार

पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13% जागा बाजुला काढुन कायदेशीर बाबी तपासुन न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

गृहमंत्री म्हणाले : https://www.facebook.com/AnilDeshmukhNCP/videos/339841010592642

▪️ मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्याचा राज्य सरकारचा पुर्ण प्रयत्न आहे.

▪️ सर्वपक्षीय बैठकीनंंतर आपण मराठा समाजाच्या बाजुने खंबीर उभे असल्याचं मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात राज्य सरकार आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Related posts

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल !

Vishal Khandagale

आज फुले-आंबेडकरांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही- शरद पवार

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

Leave a Comment