देशात आतापर्यंत 125 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशात 2 तर महाराष्ट्रत पहिलाच बळी गेला आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. या रुग्णावर करोनासह इतर उपचारही सुरू होते.
देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी हा पहिलाच मुत्यू असून यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
previous post
next post

