शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मर्जीनुसार माल विकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. या विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करत
स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे दिसत आहे.
आळंदी देवाची येथून जवळच असलेल्या वडगाव घेनंद (ता.खेड) गावच्या घाटात चौदा वर्षीय मुलाला गाडीवर घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार
देशातील सर्वात मोठे विमानतळ उत्तरप्रदेशातील नोईडा विभागात जेवर येथे उभारला जात असून त्याचे कंत्राट स्वित्झर्लंडमधील कंपनीला मिळाले आहे. नोईडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड म्हणजे नियाल आणि
पुणे-हॉटेल, बार,रेस्टॉरंटमध्ये शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या हॉटेल बार, रेस्टॉरंटवर कडक कारवाई
पुणे शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात