Pune City News
राष्ट्रीय

शाहिद जवानांना विनाशस्र कोणी पाठवलं

PUNE CITY NEWS :- भारत-चीन सैन्यांमधील झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर शाहिद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने पाठवले कोणी ? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

गांधी म्हणाले :

▪️ चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे.

▪️ शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवले ? यासाठी जबाबदार कोण ?.

▪️ यावेळी राहुल गांधी यांनी याअगोदरच भारत-चीन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे.

Related posts

लसीकरणासाठी पहिल्या तासात 35 लाख लोकांची नोंदणी

Vishal Khandagale

देशातील मृतांचा आकडा 11वर, तामिळनाडूत करोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार !

Vishal Khandagale

Leave a Comment