Pune City News
राष्ट्रीय

शाहिद जवानांना विनाशस्र कोणी पाठवलं

PUNE CITY NEWS :- भारत-चीन सैन्यांमधील झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर शाहिद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने पाठवले कोणी ? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

गांधी म्हणाले :

▪️ चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे.

▪️ शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवले ? यासाठी जबाबदार कोण ?.

▪️ यावेळी राहुल गांधी यांनी याअगोदरच भारत-चीन दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला आहे.

Related posts

नांदगाव दाम्पत्य मारहाण प्रकरणी आरोपी अटक – पोलीस अधीक्षक

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या सकाळी 9 वाजता ‘स्पेशल मेसेज’

Vishal Khandagale

टाळेबंदीबाबत चा निर्णय 3 मे नंतरच होणार !

Vishal Khandagale

Leave a Comment