Pune City News:- कोरोना विषाणू मुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. अशी घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे.
भारतात कोरोना विषाणूने दोघांचा बळी घेतला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 82 जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे.
उपचारांनंतर 10 जण बरे झाले आहेत. कोरोनाचा उद्रेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.
previous post

