Pune City News: कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढला असून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 344 झाली असून हा खूप गांभीर्याचा विषय आहे त्यामुळे आज रेल्वे मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला देशातील सर्व प्रवासी रेल्वे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
previous post
next post

