Pune City News
महाराष्ट्र

…तर वाईट परिणाम भोगावे लागतील; खा. संभाजीराजे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही, परीक्षा झाली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला.

  • तसेच मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.
  •  राज्य सरकार हातात असणाऱ्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवलं आहे.
  •  सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं?
  •  दरम्यान, सरकारनं सर्वांना सोबत घेऊन चालावे, अशी माझी सरकारला सूचना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Related posts

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Vishal Khandagale

Leave a Comment