कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे.
मुख्यमंत्री पत्रात म्हटले :
▪️ कोरोनामुळे नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करताय यावी.
▪️ नैसर्गिक पूर परिस्थिती, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती काळात नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते.
▪️ कोरोना महामारीमुळे अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत.
▪️ अनेकांचा रोजगारदेखील हिरवला गेला असून नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधील मदतीचे निकष बदलले जावेत.
▪️ उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला 3 महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे.

