▪️ महाराष्ट्र सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. ▪️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद...
मुंबई, दि. १२ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत...
मुंबई, दि. १२ :- कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार...
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ● कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ▪️ 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व...
कोरोनाचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात आज वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. आज शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळत सर्व बंद राहणार आहे....
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामधील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. ▪️ यंदाच्या वर्षी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची...
राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध घातले असून सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुखमंत्री म्हणाले...
दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात उद्या (दि.6) महत्त्वाची बैठक होणार आहे. कडक निर्बंधांदरम्यान परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार यावर चर्चा होणार आहे. ● दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. ▪️ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे...