महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला बळी गेला आणि त्यानंतर खबरदारी म्हणून सरकारकडून आजच्या कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय झाले. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याशिवाय या आजारावर मात करण कठीण
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आले आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो,तो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत. पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. नुकतंच पिंपरी चिंचवड क्षेत्रात आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 17 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेत. तसेच साथीचे रोग
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. हरहुन्नरी अभिनेता निवर्तल्यामुळे कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. जयराम
Pune City News:- मध्य प्रदेशमधील सरकार अस्थिर होत असल्याच्या परिस्थितीवर शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशात सध्या विरोधी पक्षांची सरकारं
देशात आतापर्यंत 125 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशात 2 तर महाराष्ट्रत पहिलाच बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.
Pune City News :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात