संभाजी ब्रिगेड च्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशन ला मिलिंद रमाकांत एकबोटे विरोधात गुन्हा दाखल कलम १५३, १५३अ, १५३ब, २९५अ, २९८, ५००, ५०१, ५०२, ५०५(१)(क), ५०५(२)...
अन्याय अत्याचाराच्या आणि गुलामीच्या स्मृती जतन करण्यापेक्षा आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण झालेच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारने...
सारथी संस्था ‘बंद’ करून तारादूतांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महाआघाडी सरकारने करू नये. अन्यथा, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. ४८० तारादूतांना तात्काळ नियुक्त्या द्या… महाराष्ट्रातील मुलांच्या जिवाशी...
मराठा आरक्षणाचा बळी देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. मात्र ४५ कार्यकर्त्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर...
पुरंदरच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या उपोषणाला यश मिळत असून संभाजी ब्रिगेडला यश मिळाले आहे. संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे आणि वाघिरे कंपनीकडून घेण्यात आला असल्याचे,...